Monday, September 01, 2025 10:43:47 PM
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. २०२३ ते २०२४ दरम्यान एकूण २१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
Manoj Teli
2025-01-06 20:57:14
१००% मतदान अनिवार्य करायला पाहिजे, आणि जे लोक मतदानासाठी जात नाहीत, त्यांच्या सुविधांचा वापर सरकारने बंद करावा.
2024-12-13 10:22:47
कापसाचा भाव वाढेना शेतकरी मात्र चिंतेत. कापसाला भाव वाढ नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून. काय करावं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न.
Manasi Deshmukh
2024-12-09 15:01:26
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवरून तलासरी तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे. कोचाई बोरमाळ येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू
Samruddhi Sawant
2024-12-02 21:40:21
दिन
घन्टा
मिनेट